शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

विकासाच्या संधीचा ’बिल्लवा’ने लाभ घ्यावा

By admin | Updated: June 13, 2016 02:46 IST

भारत देश जगात एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या आर्थिक विकासदरात झपाट्याने प्रगती होत आहे.

मुंबई : भारत देश जगात एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या आर्थिक विकासदरात झपाट्याने प्रगती होत आहे. विकासाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. याचा बिल्लवा समुदायाने लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.बिल्लवा चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी बिल्लवा चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन एन. टी. पुजारी, भारत को-आॅप. बँकेचे चेअरमन जय सी. सुवर्ण, अखिल भारत बिल्लवा युनियनचे अध्यक्ष नवीनचंद्र्र सुवर्ण आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, की मुंबईच्या विकासात बिल्लवा समुदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या विकासात ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांची ती आहे. बिल्लवा समुदायाने महाराष्ट्राच्या विकासातही योगदान द्यावे. स्थानिक भाषांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. बिल्लवा समुदायाने तुळू भाषेचे आणि संस्कृतीचे जतन करावे, असेही ते म्हणाले.विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल रोहिणी सालियन, रमेश कुमार, जयराम बन्नन, राजशेखर कोटियान, सूर्यप्रकाश आदी मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते याप्रसंगी सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)