शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

जायकवाडीच्या पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: September 4, 2014 02:11 IST

मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे.

मुंबई : मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. तेव्हा वरच्या धरणांमधून जायकवाडीत तातडीने पाणी सोडा, अशी जोरदार मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाली. 
शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मुद्याला हात घातला. पाणी प्रश्नावरून आता वाद कशाला, असा प्रश्न दोन मंत्र्यांनी यावर केला. हा प्रश्न वादाचा नसून शेती आणि नागरिकांच्या गरजेचा आहे. वरची धरणो भरली आहेत. कालव्यांमध्येही पाणी असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्यात काहीही अडचण नाही, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले.  त्यावर, संबंधितांची आपण तातडीने बैठक घेऊन तो निर्णय घेऊ, असे जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
पाऊस आणि पीकपाण्याची स्थिती या बाबत प्रशासनातर्फे मंत्रिमंडळाला माहिती दिली आणि राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याबद्दल तसेच टँकरने पाणीपुरवठय़ाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी दिलेल्या सवलतींचा आढावा घेतला.
राज्यातील धरणो सरासरी 7क् टक्के भरली असली तरी मराठवाडय़ातील धरणांमध्ये 27 टक्केच पाणीसाठा आहे. आजपर्यंत सरासरीच्या  74 टक्के पाऊस झाला आहे.  राज्यातील नांदेड आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यात 26 ते 5क् टक्के. रायगड, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 18 जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर या 7 जिल्ह्यात 76 ते 1क्क् टक्के आण िठाणो, अहमदनगर, पुणो, सोलापूर, सातारा, सांगली होता. टँकर्सची संख्या देखील कमी झाली असून सध्या 35क् टँकर्स  3क्1 गावांना आणि 1441 वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळाला दिली. (विशेष प्रतिनिधी)
 
च्शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मुद्याला हात घातला. वरच्या धरणांमधून जायकवाडीला तातडीने पाणी सोडले तर औरंगाबाद, परभणी, जालना आणि बीड या चार जिलंमधील शेतक:यांना पहिल्या रोटेशनचे पाणी लगेच देता येईल, असे आग्रही मत राजेंद्र दर्डा यांनी मांडले.