शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

जायकवाडीच्या पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: September 4, 2014 02:11 IST

मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे.

मुंबई : मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. तेव्हा वरच्या धरणांमधून जायकवाडीत तातडीने पाणी सोडा, अशी जोरदार मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाली. 
शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मुद्याला हात घातला. पाणी प्रश्नावरून आता वाद कशाला, असा प्रश्न दोन मंत्र्यांनी यावर केला. हा प्रश्न वादाचा नसून शेती आणि नागरिकांच्या गरजेचा आहे. वरची धरणो भरली आहेत. कालव्यांमध्येही पाणी असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्यात काहीही अडचण नाही, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले.  त्यावर, संबंधितांची आपण तातडीने बैठक घेऊन तो निर्णय घेऊ, असे जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
पाऊस आणि पीकपाण्याची स्थिती या बाबत प्रशासनातर्फे मंत्रिमंडळाला माहिती दिली आणि राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याबद्दल तसेच टँकरने पाणीपुरवठय़ाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी दिलेल्या सवलतींचा आढावा घेतला.
राज्यातील धरणो सरासरी 7क् टक्के भरली असली तरी मराठवाडय़ातील धरणांमध्ये 27 टक्केच पाणीसाठा आहे. आजपर्यंत सरासरीच्या  74 टक्के पाऊस झाला आहे.  राज्यातील नांदेड आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यात 26 ते 5क् टक्के. रायगड, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 18 जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर या 7 जिल्ह्यात 76 ते 1क्क् टक्के आण िठाणो, अहमदनगर, पुणो, सोलापूर, सातारा, सांगली होता. टँकर्सची संख्या देखील कमी झाली असून सध्या 35क् टँकर्स  3क्1 गावांना आणि 1441 वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळाला दिली. (विशेष प्रतिनिधी)
 
च्शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मुद्याला हात घातला. वरच्या धरणांमधून जायकवाडीला तातडीने पाणी सोडले तर औरंगाबाद, परभणी, जालना आणि बीड या चार जिलंमधील शेतक:यांना पहिल्या रोटेशनचे पाणी लगेच देता येईल, असे आग्रही मत राजेंद्र दर्डा यांनी मांडले.