शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जिल्ह्यात उभारली स्वराज्यगुढी

By admin | Updated: June 7, 2017 01:46 IST

६ जून १६७४ रोजी शिवकाळातील प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र कलश रयतेला अर्पण करून रयतेची झोळी सुखसमृद्धीने भरली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांनी ६ जून १६७४ रोजी शिवकाळातील प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र कलश रयतेला अर्पण करून रयतेची झोळी सुखसमृद्धीने भरली, तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत देशातील पहिल्या स्वराज्यगुढीची मुहूर्तमेढ रोवली.पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्हा परिषदेच्या वास्तूमध्ये स्वराज्यगुढी उभारली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गटनेते शांताराम इंगवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहीनकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड, मुख्य समन्वयक अनिल पवार, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्यगुढी उभारण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केलेला होता. ही स्वराज्यगुढी पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुके व १४०७ ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात आली.