शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

स्वाभिमानी शेतकरी संघटना सदभाऊंना विचारणार जाब

By admin | Updated: June 28, 2017 19:32 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रमुख नेते असलेल्या राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 -  पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे.  यसाठी  एका समितीची स्थापना केली असून, या समितीसमोर सदाभाउंना बाजू मांडण्यासाठी  ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर सदाभाऊ यांचा फैसला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिले.  स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधे राहणार की नाही याबाबत २५ जुलैनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. या वेळी पत्रकारांना माहिती देताना शेट्टी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘  सदाभाऊ  खोत यांची भूमिका येथून  पुढे स्वाभिमानीची अधिकृत मानली जाणार नाही. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉ.  प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भुमिका मांडतील.’’
 सरकारनी जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद हे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरुन ध्यानात आले आहे असे सांगुन शेट्टी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या  मोठ्या प्रमाणात जर शेतकºयांना लाभ होत असेल तर शेतकर्यांमधे एवढा असंतोष का आहे? एका बाजुला मुख्यमंत्री दावा करतात की राज्यावर प्रतिमाणसी सरासरी ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु ती आकडेवारी चुकीची असली पाहिजे.  नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना  जी मामुली मदत सरकारने देउ केलीय त्याच्याशी स्वाभिमानी असहमत आहे.  कजार्चे पुनर्गठण करणाºया शेतकºयांना  काय लाभ होणार याबाबत स्पष्टता नाही.  केवळ मोठे आकडे देऊन शेतकºयांच्या  तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न आहे.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजुनही तयार आहोत. २५ जुलैपर्यंत सरकारनी चचेर्साठी वेळ द्यावी. मात्र त्यानंतर स्वाभिमानी थांबणार नाही. सरकारला वाकवुन स्वाभिमानी आपल्या मागण्या मान्य करून घेईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनने सरकारला कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिलीय. त्यानंतर संघटना आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे. ’’
 शेतक-यांचा सातबारा कोरा करणे  आणि  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करणे या दोन मुद्यावर आज देशभरातील संघटना एकत्र आल्या  आहेत. शेतकºयांच्या मागण्यांसाठी मध्य प्रदेशातील  मंदसौरपासुन सहा जुलैला शेतकरी मोचार्ची सुरुवात होईल. १८ जुलैला हा मोर्चा दिल्लीत पोहचेल. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होतील, असे शेट्टी यांनी सांगितले.