शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
3
हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
5
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
6
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
9
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
10
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
11
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
12
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
13
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
14
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
15
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
16
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
17
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
18
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
19
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
20
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटना सदभाऊंना विचारणार जाब

By admin | Updated: June 28, 2017 19:32 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रमुख नेते असलेल्या राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 -  पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे.  यसाठी  एका समितीची स्थापना केली असून, या समितीसमोर सदाभाउंना बाजू मांडण्यासाठी  ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर सदाभाऊ यांचा फैसला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिले.  स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधे राहणार की नाही याबाबत २५ जुलैनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. या वेळी पत्रकारांना माहिती देताना शेट्टी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘  सदाभाऊ  खोत यांची भूमिका येथून  पुढे स्वाभिमानीची अधिकृत मानली जाणार नाही. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉ.  प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भुमिका मांडतील.’’
 सरकारनी जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद हे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरुन ध्यानात आले आहे असे सांगुन शेट्टी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या  मोठ्या प्रमाणात जर शेतकºयांना लाभ होत असेल तर शेतकर्यांमधे एवढा असंतोष का आहे? एका बाजुला मुख्यमंत्री दावा करतात की राज्यावर प्रतिमाणसी सरासरी ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु ती आकडेवारी चुकीची असली पाहिजे.  नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना  जी मामुली मदत सरकारने देउ केलीय त्याच्याशी स्वाभिमानी असहमत आहे.  कजार्चे पुनर्गठण करणाºया शेतकºयांना  काय लाभ होणार याबाबत स्पष्टता नाही.  केवळ मोठे आकडे देऊन शेतकºयांच्या  तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न आहे.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजुनही तयार आहोत. २५ जुलैपर्यंत सरकारनी चचेर्साठी वेळ द्यावी. मात्र त्यानंतर स्वाभिमानी थांबणार नाही. सरकारला वाकवुन स्वाभिमानी आपल्या मागण्या मान्य करून घेईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनने सरकारला कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिलीय. त्यानंतर संघटना आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे. ’’
 शेतक-यांचा सातबारा कोरा करणे  आणि  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करणे या दोन मुद्यावर आज देशभरातील संघटना एकत्र आल्या  आहेत. शेतकºयांच्या मागण्यांसाठी मध्य प्रदेशातील  मंदसौरपासुन सहा जुलैला शेतकरी मोचार्ची सुरुवात होईल. १८ जुलैला हा मोर्चा दिल्लीत पोहचेल. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होतील, असे शेट्टी यांनी सांगितले.