शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

पाच आमदार निलंबित

By admin | Updated: November 13, 2014 02:17 IST

अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

राज्यपालांना घेराव : धक्काबुक्कीत हाताला जखम 
2 वर्षासाठी काँग्रेसच्या पाच जणांवर कारवाईचा बडगा 
 
मुंबई : अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर  काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. 
राज्यपालांचे अभिभाषण दुपारी चार वाजता होते. मात्र त्यासाठी राज्यपालांना सभागृहात पोहोचू न देण्याची रणनीती काँग्रेसने आखली. ‘राज्यपाल चले जाव’च्या घोषणा देणो सुरू झाले, त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांना धक्काबुक्की करण्यार्पयत आमदारांची मजल गेली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांचे 
निलंबन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. 
हे निलंबन दोन वर्षासाठी आहे. मात्र गिरीश बापट, एकनाथ शिंदे, आर. आर. पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणपतराव देशमुख यांची समिती नेमण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनात त्यांना अहवाल सादर करण्याचे सांगण्यात 
आले आहे. घेराव-घोषणांच्या गोंधळात 
परिणामी राज्यपालांचे भाषण 1क् मिनिटे उशिराने सुरू झाले. 
 
सभागृहात काँग्रेसकडून दिलगिरी
राज्यपालांचे अभिभाषण उशिरा सुरू होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ आहे. राज्यपालांचे भाषण चालू असतानाही काँग्रेसचे सदस्य जोरदार घोषणाबाजी करीतच होते. झालेल्या प्रकाराबद्दल गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. तर सभागृहात बहुमत सिद्ध झालेले नाही, केवळ 122 सदस्यांच्या सह्या देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे, जे बेकायदेशीर आहे. घटनेनुसार हे राज्य चालत नाही आणि नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सरकार स्थापन केले आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिली.
 
राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी आले तेव्हा आमचे म्हणणो ऐकून घ्या, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी पाय:यांवर घेराव घातला व घोषणा दिल्या.
-  पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.