शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाच आमदार निलंबित

By admin | Updated: November 13, 2014 02:17 IST

अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

राज्यपालांना घेराव : धक्काबुक्कीत हाताला जखम 
2 वर्षासाठी काँग्रेसच्या पाच जणांवर कारवाईचा बडगा 
 
मुंबई : अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर  काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. 
राज्यपालांचे अभिभाषण दुपारी चार वाजता होते. मात्र त्यासाठी राज्यपालांना सभागृहात पोहोचू न देण्याची रणनीती काँग्रेसने आखली. ‘राज्यपाल चले जाव’च्या घोषणा देणो सुरू झाले, त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांना धक्काबुक्की करण्यार्पयत आमदारांची मजल गेली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांचे 
निलंबन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. 
हे निलंबन दोन वर्षासाठी आहे. मात्र गिरीश बापट, एकनाथ शिंदे, आर. आर. पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणपतराव देशमुख यांची समिती नेमण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनात त्यांना अहवाल सादर करण्याचे सांगण्यात 
आले आहे. घेराव-घोषणांच्या गोंधळात 
परिणामी राज्यपालांचे भाषण 1क् मिनिटे उशिराने सुरू झाले. 
 
सभागृहात काँग्रेसकडून दिलगिरी
राज्यपालांचे अभिभाषण उशिरा सुरू होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ आहे. राज्यपालांचे भाषण चालू असतानाही काँग्रेसचे सदस्य जोरदार घोषणाबाजी करीतच होते. झालेल्या प्रकाराबद्दल गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. तर सभागृहात बहुमत सिद्ध झालेले नाही, केवळ 122 सदस्यांच्या सह्या देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे, जे बेकायदेशीर आहे. घटनेनुसार हे राज्य चालत नाही आणि नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सरकार स्थापन केले आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिली.
 
राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी आले तेव्हा आमचे म्हणणो ऐकून घ्या, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी पाय:यांवर घेराव घातला व घोषणा दिल्या.
-  पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.