शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

पाच आमदार निलंबित

By admin | Updated: November 13, 2014 02:17 IST

अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

राज्यपालांना घेराव : धक्काबुक्कीत हाताला जखम 
2 वर्षासाठी काँग्रेसच्या पाच जणांवर कारवाईचा बडगा 
 
मुंबई : अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर  काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. 
राज्यपालांचे अभिभाषण दुपारी चार वाजता होते. मात्र त्यासाठी राज्यपालांना सभागृहात पोहोचू न देण्याची रणनीती काँग्रेसने आखली. ‘राज्यपाल चले जाव’च्या घोषणा देणो सुरू झाले, त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांना धक्काबुक्की करण्यार्पयत आमदारांची मजल गेली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांचे 
निलंबन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. 
हे निलंबन दोन वर्षासाठी आहे. मात्र गिरीश बापट, एकनाथ शिंदे, आर. आर. पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणपतराव देशमुख यांची समिती नेमण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनात त्यांना अहवाल सादर करण्याचे सांगण्यात 
आले आहे. घेराव-घोषणांच्या गोंधळात 
परिणामी राज्यपालांचे भाषण 1क् मिनिटे उशिराने सुरू झाले. 
 
सभागृहात काँग्रेसकडून दिलगिरी
राज्यपालांचे अभिभाषण उशिरा सुरू होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ आहे. राज्यपालांचे भाषण चालू असतानाही काँग्रेसचे सदस्य जोरदार घोषणाबाजी करीतच होते. झालेल्या प्रकाराबद्दल गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. तर सभागृहात बहुमत सिद्ध झालेले नाही, केवळ 122 सदस्यांच्या सह्या देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे, जे बेकायदेशीर आहे. घटनेनुसार हे राज्य चालत नाही आणि नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सरकार स्थापन केले आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिली.
 
राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी आले तेव्हा आमचे म्हणणो ऐकून घ्या, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी पाय:यांवर घेराव घातला व घोषणा दिल्या.
-  पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.