शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच आमदार निलंबित

By admin | Updated: November 13, 2014 02:17 IST

अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

राज्यपालांना घेराव : धक्काबुक्कीत हाताला जखम 
2 वर्षासाठी काँग्रेसच्या पाच जणांवर कारवाईचा बडगा 
 
मुंबई : अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर  काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. 
राज्यपालांचे अभिभाषण दुपारी चार वाजता होते. मात्र त्यासाठी राज्यपालांना सभागृहात पोहोचू न देण्याची रणनीती काँग्रेसने आखली. ‘राज्यपाल चले जाव’च्या घोषणा देणो सुरू झाले, त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांना धक्काबुक्की करण्यार्पयत आमदारांची मजल गेली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांचे 
निलंबन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. 
हे निलंबन दोन वर्षासाठी आहे. मात्र गिरीश बापट, एकनाथ शिंदे, आर. आर. पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणपतराव देशमुख यांची समिती नेमण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनात त्यांना अहवाल सादर करण्याचे सांगण्यात 
आले आहे. घेराव-घोषणांच्या गोंधळात 
परिणामी राज्यपालांचे भाषण 1क् मिनिटे उशिराने सुरू झाले. 
 
सभागृहात काँग्रेसकडून दिलगिरी
राज्यपालांचे अभिभाषण उशिरा सुरू होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ आहे. राज्यपालांचे भाषण चालू असतानाही काँग्रेसचे सदस्य जोरदार घोषणाबाजी करीतच होते. झालेल्या प्रकाराबद्दल गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. तर सभागृहात बहुमत सिद्ध झालेले नाही, केवळ 122 सदस्यांच्या सह्या देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे, जे बेकायदेशीर आहे. घटनेनुसार हे राज्य चालत नाही आणि नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सरकार स्थापन केले आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिली.
 
राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी आले तेव्हा आमचे म्हणणो ऐकून घ्या, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी पाय:यांवर घेराव घातला व घोषणा दिल्या.
-  पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.