शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महिनाभरातील शासन निर्णयांना स्थगिती द्या

By admin | Updated: September 10, 2014 03:00 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध योजना मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध योजना मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरात तब्बल १ हजार ७१ अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. त्याला खासदार राजू शेट्टी यांनी आक्षेप घेतला असून, मतदारांना प्रलोभित करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय तत्काळ स्थगित करावेत, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्य सरकारने ५ आॅगस्ट ते ६ सप्टेंबर २०१४ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अध्यादेश काढले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभित करण्यासाठी सरकारच्या वतीने असे निर्णय जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात घेण्यात आलेल्या सर्व निर्णयास स्वाभिमानी पक्षाच्या वतीने हरकत घेण्यात येत असून हे निर्णय त्वरित स्थगित करावेत, तसेच अत्यंत आवश्यक असलेल्या निर्णयांनाच मान्यता देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र खासदार शेट्टी यांनी राज्यपालांना पाठविले आहे.