शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सूर्यनारायण कोपला!

By admin | Updated: April 21, 2015 02:31 IST

अवकाळी पावसाचे ढग दूर जाताच सोमवारी राज्याच्या तापमानात कमालीची वाढ नोंदवली गेली़ बहुतांश शहरांचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले

पुणे : अवकाळी पावसाचे ढग दूर जाताच सोमवारी राज्याच्या तापमानात कमालीची वाढ नोंदवली गेली़ बहुतांश शहरांचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले. अमरावतीमध्ये सर्वाधिक ४३.५, तर नागपूरमध्ये ४३़ ३ अबंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ आगामी २ दिवसांत तापमान वाढण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, जळगावच्या धरणगाव तालुक्यातील अभिमन जगन रोकडे (४७) यांचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला. राज्यात चंद्रपूरनंतर नागपूर, वर्धा आणि मालेगावचे तापमान प्रत्येकी ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातील लोहगाव, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या सर्वच शहरांचे कमाल तापमान चाळीस अंशांवर गेले होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीच्या उकाड्यातही प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान तापमान २६ अंशांच्या वर तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान २३ अंशांच्या वर होते.