शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वरच्या थराला सर्वोच्च न्यायालयाचा नकार कायम

By admin | Updated: August 24, 2016 13:06 IST

जोगेश्वरीतील 'जय जवान' गोविंदा पथकाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - दहीहंडीच्या उंचीवर फेरविचार करावा यासाठी जोगेश्वरीतील 'जय जवान' गोविंदा पथकाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे दहीहंडीची उंची २० फूटापर्यंतच राहील. 
 
सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवडयात दहीहंडीची उंची २० फूटापेक्षा जास्त असू नये तसेच १८ वर्षाखालील गोविंदाच्या पथकातील सहभागावर बंदी घातली होती. जय जवान मंडळाने उंचीच्या मर्यादेची अट शिथिल करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवला. 
 
जय जवान, माझगाव ताडवाडी आणि काही मोजकी गोविंदा पथके आठ थर अतिशय सहजतेने लावतात. जय जवान गोविंदा पथकाची नऊ थर रचण्याची क्षमता असून, त्यांनी अनेकदा हा विक्रम केला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या गोविंदा पथकांना क्षमता असूनही मोठे थर रचता येणार नाहीत तसेच उत्सवाच्या मोठया आयोजकांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे आपल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार कारावा यासाठी जय जवानने याचिका दाखल केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच कोर्टाच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना गोविंदा पथकांना उंचीची मर्यादा न पाळण्याचे आव्हान केले आहे.