शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या सुटकेविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात

By admin | Updated: December 23, 2015 15:40 IST

हिट अँण्ड रन खटल्यात बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या झालेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ -  हिट अँण्ड रन खटल्यात बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या झालेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. 

सलमानच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारकडून मंगळवारी मंजुरी मिळाली अशी माहिती सरकारी वकिल ए.बी.वागयानी यांनी न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठाला दिली. 
 
१० डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सलमान खानची हिट अँण्ड रन खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणी मे महिन्यात सत्र न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला सलमानने मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान दिले होते. तिथे सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. सलमानवर २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या पाच जणांना आपल्या गाडीखाली चिरडण्याचा आरोप होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तर, चार जण जखमी झाले होते.