शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

सलमानच्या सुटकेविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात

By admin | Updated: December 23, 2015 15:40 IST

हिट अँण्ड रन खटल्यात बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या झालेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ -  हिट अँण्ड रन खटल्यात बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या झालेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. 

सलमानच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारकडून मंगळवारी मंजुरी मिळाली अशी माहिती सरकारी वकिल ए.बी.वागयानी यांनी न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठाला दिली. 
 
१० डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सलमान खानची हिट अँण्ड रन खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणी मे महिन्यात सत्र न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला सलमानने मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान दिले होते. तिथे सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. सलमानवर २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या पाच जणांना आपल्या गाडीखाली चिरडण्याचा आरोप होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तर, चार जण जखमी झाले होते.