शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा शॉक

By admin | Updated: May 5, 2017 04:27 IST

ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला

मुंबई : ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला भारनियमनाचे ‘चटके’ बसणार आहेत. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्याने महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला असून, मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत सुमारे ४ हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.राज्यात महावितरणची सध्या विजेची कमाल मागणी १९ हजार मेगावॅट आहे. तर संपूर्ण राज्याची विजेची मागणी सध्या २२ हजार ५०० मेगावॅट आहे. मागील काही दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे १ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. राज्यातील वीजनिर्मितीचे काही संच बंद पडल्याने तसेच कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पॉवर प्लांट, एनटीपीसीमधून महावितरणला वीज उपलब्ध न झाल्याने ३ हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वीज निर्मितीचे काही संच नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्याने आणखी १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करून घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)वीजनिर्मिती संच वापरावे२०१६च्या टेरिफ आॅर्डरनुसार आणि पॉवर परचेस अ‍ॅग्रिमेंटनुसार महावितरणकडे ७ हजार मेगावॅट जादा वीज आहे. भारनियमनाची वेळ येईल तेव्हा जादा वीजनिर्मिती संच सुरू ठेवायला हवे. ते आपण वापरत का नाही? हा मूळ प्रश्न असून, भारनियमन बेकायदेशीर असल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले.