शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा शॉक

By admin | Updated: May 5, 2017 04:27 IST

ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला

मुंबई : ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला भारनियमनाचे ‘चटके’ बसणार आहेत. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्याने महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला असून, मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत सुमारे ४ हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.राज्यात महावितरणची सध्या विजेची कमाल मागणी १९ हजार मेगावॅट आहे. तर संपूर्ण राज्याची विजेची मागणी सध्या २२ हजार ५०० मेगावॅट आहे. मागील काही दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे १ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. राज्यातील वीजनिर्मितीचे काही संच बंद पडल्याने तसेच कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पॉवर प्लांट, एनटीपीसीमधून महावितरणला वीज उपलब्ध न झाल्याने ३ हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वीज निर्मितीचे काही संच नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्याने आणखी १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करून घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)वीजनिर्मिती संच वापरावे२०१६च्या टेरिफ आॅर्डरनुसार आणि पॉवर परचेस अ‍ॅग्रिमेंटनुसार महावितरणकडे ७ हजार मेगावॅट जादा वीज आहे. भारनियमनाची वेळ येईल तेव्हा जादा वीजनिर्मिती संच सुरू ठेवायला हवे. ते आपण वापरत का नाही? हा मूळ प्रश्न असून, भारनियमन बेकायदेशीर असल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले.