शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 25, 2015 02:27 IST

दुष्काळाने त्रस्त झालेल्या आणखी तीन शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपविले. यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे.

बीड/जालना : दुष्काळाने त्रस्त झालेल्या आणखी तीन शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपविले. यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. शिरूर कासार तालुक्यातील खोलेवाडी येथील दादासाहेब सर्जेराव खोले (३५) यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे १० जनावरे आहेत. चारा संपला, तो घेणे मुश्कील बनले होते.दुसरी घटना केज तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली. संतोष आत्माराम थोरात (२७) याने नापिकीला कंटाळून रविवारी पहाटे राहत्या घरी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला पाच एकर जमीन होती. त्यापैकी दोन एकरांवर खरीप पिकाची पेरणी झाली होती. ही पिके पूर्णपणे जळून गेली होती. भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे घडली. कमल सुभाष वाघ (४५) महिला शेतकऱ्याने विहिरात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. त्यांना दीड एकर कोरडवाहू शेती असून, त्यांचा पती सुभाष हे भोळसर असल्याने त्याच शेती करीत होत्या. त्यांना तीन मुली असून, छोट्या मुलीच्या विवाहासाठी कमल यांनी बँकेकडून ५० हजार रुपये आणि सोसायटीकडून २५ हजार रुपयांचे कर्ज काढले होते.