शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साखर कारखाने एकजुटीने कारवाईला सामोरे जाणार

By admin | Updated: July 12, 2015 03:39 IST

साखरेचे दर घसरल्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यास कारखाने असमर्थ असून शासनाने कायदेशीर कारवाई केल्यास त्यास सर्व कारखाने एकजुटीने सामोरे जातील,

बारामती : साखरेचे दर घसरल्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यास कारखाने असमर्थ असून शासनाने कायदेशीर कारवाई केल्यास त्यास सर्व कारखाने एकजुटीने सामोरे जातील, असा इशारा पश्चिम भारतीय साखर कारखानदार संघटनेचे (विस्मा) अध्यक्ष रोहित पवार यांनी दिला आहे.यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या दरात ७०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. कृषिमुल्य आयोगाने २,२०० रुपये एफआरपी दराची शिफारस केली होती. तो प्रतिटन ९.५० टक्के साखर उताऱ्याला ३,१०० ते ३,४०० रुपये भाव मिळेल, असे गृहित धरून देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात साखरेला क्विंटलमागे सरासरी २,२०० ते २,३०० रुपये दर मिळाला. त्यामुळे एफआरपीची उर्वरीत रक्कम केंद्र, राज्य शासनाने थेट शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात द्यावी. ती कारखान्याची जबाबदारी नाही, असे पवार यांनी सांगितले.साखर उद्योगातील आगामी गळीत हंगामाच्या अडचणीसंदर्भात महाराष्ट्रासह कर्नाटकमधील खासगी साखर कारखान्यांची बैठक झाली. त्यात आर्थिक अडचणींमुळे सर्वच कारखान्यांचे कर्ज थकले आहे. त्यामुळे बँक नव्याने कर्ज पुरवठा करणार नाहीत, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली. (वार्ताहर)