शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

साखर कारखान्यांची स्थिती गंभीर

By admin | Updated: June 22, 2016 04:25 IST

राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता उस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांची स्थिती अतिशय गंभीर असून मराठवाड्यातील ६० ते ७० कारखान्यांपैकी केवळ ५ कारखानेच सुरू

पुणे : राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता उस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांची स्थिती अतिशय गंभीर असून मराठवाड्यातील ६० ते ७० कारखान्यांपैकी केवळ ५ कारखानेच सुरू राहतील, सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने साखर कारखान्यांपुढे मोठे आर्थिक संकट आहे, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले.महाराष्ट्रातील साखर कामगार संघटनाच्या सुधारित वेतन कराराबाबत तसेच कामगारांच्या मागणीसाठी साखर संघ आणि साखर कामगारांच्या प्रतिनिधींची खास बैठक पवार यांच्या उपस्थितीत साखर संकुल येथे बोलविण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य शासनाच्या वेतन करार समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी साखर कामागारांचा वेतन करार संपलेला आहे. सुधारित वेतन करारासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याबाबत समितीने कामगार आणि संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यात तोडगा निघू शकला नाही. (प्रतिनिधी)