शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राजमाची किल्ला परिसरात भरकटलेल्या १९ जणांना शोधण्यात यश

By admin | Updated: August 1, 2016 09:45 IST

राजमाची किल्ला परिसरात रविवारी रँपलिंगसाठी आलेले १९ पुमेकर भरकटले, मात्र त्यांना शोधण्यात यश मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ०१ - राजमाची किल्ला परिसरातील कातळदरी वाँटरफाँल येथे रविवारी रँपलिंगसाठी पुण्यातून आलेला १९ जणांचा ग्रुप नियोजनाअभावी राजमाची परिसरातील जंगलात भरकटला होता. त्यांच्याजवळ साध्या बँटर्‍या सुध्दा नसल्याने ते रात्री जंगलात सैरभैर भटकत होते मात्र त्यांना वाट सापडत नव्हती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाला फोन आल्यानंतर शिवदुर्गचे सुनिल गायकवाड, रोहीत वर्तक, अमोल परचंड, महेश मसणे, समिर जोशी, सागर पाठक, ब्रिजेश ठाकुर, गणेश गायकवाड, ओंकार पवार, प्रणय अंभोरे, अनुराग यादव, विकास मावकर, प्रविण देशमुख, अजय शेलार यांच्या टिमने राजमाचीकडे रात्री कुच करत आवाज व मोबाईल लाईटच्या सिंगनलच्या सहाय्याने मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास ह्या सर्व १९ जणांना सुखरुप लोणावळ्यापर्यत आणले. लोणावळा परिसरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र पावसाची व अंधराची तमा न बाळगता शिवदुर्गने प्रसंगावधान राखत भरकटलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी शिकस्त केली. विशेष म्हणजे राजमाचीकडे जाण्यासाठी वाहनांना पावसाळ्यात पुर्ण अंतरावर रस्ता नसल्याने शिवदुर्गची ही टिम काही भाग वाहनांनी व उर्वरित पायी जात ही शोध मोहिम राबवली.