शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

दफ्तरासाठी पैसे न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2017 21:09 IST

वडिलांनी दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पैसे न दिल्याने बावी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

ऑनलाइन लोकमत उस्मानाबाद, दि. 20 - वडिलांनी दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पैसे न दिल्याने बावी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.अरबाज नबीलाल आतार (रा़बावी, ता़वाशी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे़. तो कळंब येथील विद्याभवन हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होता. या वर्षी तो नववीच्या वर्गात गेला होता. त्याने वडिलांना दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यासाठी पैसे मागितले़ त्यावेळी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे ते हतबल झाले़ वडिलांची ही हलाखीची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अरबाजने शेतातील चिंचाच्या झाडास अंगातील शर्टाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेरणी करीत असलेल्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब दुपारी २ वाजेच्या सुमारास आली़ त्यांनी या प्रकाराची माहिती अरबाजच्या घरी दिली़ याबाबत वाशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे़पीकविम्याकडे होते डोळेअरबाजने आत्महत्येपूर्वी पैश्यासाठी वडीलांकडे अतिहट्ट धरला होता़ अडचण होत असल्याने आजच पैैसे द्या, अशी मागणी तो करीत होता़ पीकविमा अद्याप मिळाला नाही़ तो मिळताच पैैसे देवू, असे सांगून वडील नबीलाल त्याची समजूत काढत होते़ मात्र, अरबाजने हताश होवून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला़