शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

By admin | Updated: June 28, 2017 18:27 IST

प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत नांदेड, दि. 28 - बारावीचा निकाल नुकताच लागला असून आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे निराश झालेल्या वसमत तालुक्यातील गिरगांव येथील वर्षा व्यंकटराव नादरे (१९) या विद्यार्थीनीने गोदावरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

वर्षा नादरे हिचे कुटुंबिय हिंगोली जिल्ह्यातील गिरगांव येथे राहते. वर्षा ही भाऊ व बहिणीसोबत शहरातील बाबानगर परिसरात राहत होती. याच भागात असलेल्या यशवंत महाविद्यालयातच तीने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परंतु बारावीत अपेक्षित टक्केवारी न मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून निराश होती.

त्यात पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीने यशवंत महाविद्यालयात अर्जही केला होता़ परंतु टक्केवारी कमी असल्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही. तर तिच्याच सोबत राहत असलेल्या भाऊ आणि बहिणीला मात्र यशवंतमध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे ती आणखीच निराश झाली. त्यात मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ती अचानक घरातून बाहेर पडली. ही बाब भाऊ आणि बहिणीला समजल्यानंतर त्यांनी तिचा शोधही घेतला. परंतु सापडली नाही़ बुधवारी सकाळी गोदावरीच्या पात्रात तिचे प्रेत आढळले. वर्षा हिने गोवर्धन घाट पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची नोंद वजिराबाद पोलिसांनी केली आहे.