शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/ मार्च २०१६ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यंदा बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्जच केले नाहीत. त्यामुळे परीक्षेची संधी असूनही अनेक विद्यार्थी पुनर्परीक्षेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेस कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. त्याच प्रमाणे मार्च २०१६ मध्ये राज्यातील १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीत नापास झाले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर आहे. राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी १० ते २४ जून या कालावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच २४ जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना ३० मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदत दिली होती. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले असून, सध्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे ५० तर दहावीच्या परीक्षेस सुमारे २५ हजार विद्यार्थी अर्ज करत नसल्याचे समोर आले आहे.>विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. >राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुर्नरपरीक्षेसाठी १० ते २४ जून या कलावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच 24 जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज