शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आता आॅफलाइनचाही मार्ग

By admin | Updated: July 11, 2015 02:44 IST

आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रक्रियेत सामील होता येणार नाही, असा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे

मुंबई : आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रक्रियेत सामील होता येणार नाही, असा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे टिष्ट्वट शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.यासंदर्भात मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे म्हणाले, की नियमानुसार अकरावी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नव्हता. त्यासाठी प्रवेश रद्द करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमागे शिक्का मारण्याचे आदेशही दिले होते. आॅनलाइन प्रक्रियेत सामील न झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आॅनलाइन पद्धतीत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र या नियमात बदल झाल्याची माहिती शुक्रवारी शिक्षण विभागाने कळवली. तिसऱ्या आॅनलाइन कट आॅफ लिस्टनंतरही महानगर क्षेत्रातील ८०,२९० जागा रिक्त राहिल्या आहेत, तर केवळ पाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे आॅफलाइन प्रवेशानंतर रिक्त जागांमधील कितपत जागा भरतील यात शंकाच आहे. मात्र आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसलेल्यांना आॅफलाइन प्रवेशामुळे बेटरमेंटची संधी मिळणार आहे.------------शाखानिहाय रिक्त जागाआटर््स - १९ हजार ४०३कॉमर्स - ४० हजार ६२७सायन्स - २० हजार २६०एकूण - ८० हजार २९०--------------आॅफलाइनचे वेळापत्रककनिष्ठ महाविद्यालयाने रिक्त जागांची माहिती शनिवारी ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.शाळा सोडल्याचा मूळ दाखला व गुणपत्रिका आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज द्यावे.   अर्जाचे वितरण व संकलन १३ ते १५ जुलैदरम्यान करावे.शाखानिहाय गुणवत्ता यादी १६ जुलैला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल.यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि १७ जुलैला प्रवेश घ्यावेत.१८ जुलैला रिक्त जागांचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा.