शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थीगळती : हायकोर्ट

By admin | Updated: April 29, 2016 02:35 IST

महापालिका, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधाच उपलब्ध नसणे, हे कदाचित विद्यार्थ्यांच्या गळतीचे कारण असावे.

मुंबई : महापालिका, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधाच उपलब्ध नसणे, हे कदाचित विद्यार्थ्यांच्या गळतीचे कारण असावे. सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अन्यथा न्यायालय याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारला आदेश देईल, असे उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले. तसेच यापुढे या शाळांना सुविधा पुरवण्याचे काम न्यायालयाच्या देखरेखीखालीच होईल, असेही गुरुवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.आठवीपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे सरकारला बंधनकारक आहे. मात्र मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये आठवीचा वर्गच नाही. यासंदर्भात दाखल याचिकेच्या गेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना विद्यार्थीगळतीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र ते ही माहिती सादर करू शकल्या नाहीत. त्यांनी यासाठी जूनपर्यंत मुदत मागितली. खंडपीठाने हा मुद्दा गंभीर असल्याचे म्हणत मुदतवाढ नाकारली.