शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थीगळती : हायकोर्ट

By admin | Updated: April 29, 2016 02:35 IST

महापालिका, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधाच उपलब्ध नसणे, हे कदाचित विद्यार्थ्यांच्या गळतीचे कारण असावे.

मुंबई : महापालिका, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधाच उपलब्ध नसणे, हे कदाचित विद्यार्थ्यांच्या गळतीचे कारण असावे. सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अन्यथा न्यायालय याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारला आदेश देईल, असे उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले. तसेच यापुढे या शाळांना सुविधा पुरवण्याचे काम न्यायालयाच्या देखरेखीखालीच होईल, असेही गुरुवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.आठवीपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे सरकारला बंधनकारक आहे. मात्र मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये आठवीचा वर्गच नाही. यासंदर्भात दाखल याचिकेच्या गेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना विद्यार्थीगळतीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र ते ही माहिती सादर करू शकल्या नाहीत. त्यांनी यासाठी जूनपर्यंत मुदत मागितली. खंडपीठाने हा मुद्दा गंभीर असल्याचे म्हणत मुदतवाढ नाकारली.