शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१५ मे पासून मासेमारी बंदीला ठाम विरोध

By admin | Updated: May 10, 2014 21:03 IST

शासनाच्या निणर्यानुसार १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत वेसावे कोळीवाडयातील मासेमारी बंद राहणार आहे, असे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी स्पष्ट केले आहे.

१५ मे पासून मासेमारी बंदीला ठाम विरोधमनोहर कुंभेजकर / मुंबई : मासेमारी बंदीसाठी १५ मे पासून काही मच्छीमार संघटनानी आवाज उठविला असला तरी त्याला वेसावकरांनी विरोध दर्शविला आहे. शासनाच्या निणर्यानुसार १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत वेसावे कोळीवाडयातील मासेमारी बंद राहणार आहे, असे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी स्पष्ट केले आहे.पृथ्वीराज चंदी यांनी सांगितले की, वेसावे कोळीवाडयात येथील सुमारे ४०० मासेमारी नौका मालकांची तातडीची सभा झाली. मत्स्यदुष्काळ, डीझेलचा १४-१५ महिने न मिळालेला परतावा, कामगारांची कमतरता, इत्यादी मच्छीमारांसमोर जटील समस्या असून, १५ मे पासून एक महिना अगोदर मासेमारी बंद करणे वेसावकरांना परवडणारे नाही. त्यामुळे या सभेत उपस्थित ४०० मासेमारी नौका मालकांनी १५ मे पासून मासेमारी बंद करण्यास विरोध केला आहे. ९ जूनपर्यंत येथील मासेमारी सुरूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात घेण्यात आला आहे.शासन निणर्यानुसार ९ जून पर्यंत मासेमारी चालू ठेवण्याची मुभा असताना या निणर्यामध्ये ढवळाढवळ कोणी करू नये. मासेमारी बंदी कालावधी बाबतीत मच्छीमारांशी चर्चा करून शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप टपके यांनी केली. ठाणे जिल्हा वगळता महाराष्ट्रातील चार सागरी मच्छीमार जिल्‘ातील मच्छीमारांच्या प्रतिनिधीच्या बरोबर चर्चा केली असता त्यांनी सुद्धा १५ मे पासून मासेमारी बंदीला विरोध केल्याचे टपके यांनी स्पष्ट केले.तर परप्रांतीय मच्छीमारी बोटींनी महाराष्ट्रात धूमाकूळ घातला असून त्यांच्या अमर्याद मासेमारीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे परप्रांतीय बोटीना महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी केली................