शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारावी

By admin | Updated: April 21, 2016 05:00 IST

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी

अमरावती : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी, असे प्रतिपादन सिनेअभिनेता आमीर खान यांनी केले.पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१६’ निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बचत भवनात प्रबोधन सत्र आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बोंडे, पाणी फाऊंडेशनचे सदस्य सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.आमीर खान म्हणाले, आम्ही पाणी फाऊंडेशनच्या वतीने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका अशा तीन तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.. याद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो. पुढील वर्षी ३० तालुक्यांत तर त्या पुढीलवर्षी ३०० तालुक्यांत असे करून पुढील ४-५ वर्षांत संपूर्ण राज्यात ही स्पर्धा घेण्यात येईल. सर्व गावांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)