शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारावी

By admin | Updated: April 21, 2016 05:00 IST

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी

अमरावती : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी, असे प्रतिपादन सिनेअभिनेता आमीर खान यांनी केले.पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१६’ निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बचत भवनात प्रबोधन सत्र आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बोंडे, पाणी फाऊंडेशनचे सदस्य सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.आमीर खान म्हणाले, आम्ही पाणी फाऊंडेशनच्या वतीने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका अशा तीन तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.. याद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो. पुढील वर्षी ३० तालुक्यांत तर त्या पुढीलवर्षी ३०० तालुक्यांत असे करून पुढील ४-५ वर्षांत संपूर्ण राज्यात ही स्पर्धा घेण्यात येईल. सर्व गावांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)