शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

पंतप्रधानांचे हात मजबूत करावेत

By admin | Updated: January 22, 2016 01:43 IST

देशात असहिष्णुतेची भावना आहे असे बोलले जात आहे; पण मला तसे वाटत नाही. पण देश अनेक अडचणींतून पुढे जात आहे.

पुणे : देशात असहिष्णुतेची भावना आहे असे बोलले जात आहे; पण मला तसे वाटत नाही. पण देश अनेक अडचणींतून पुढे जात आहे. अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला सारून पंतप्रधांनांचे हात बळकट करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.सिंबायोसिस संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभादरम्यान सिन्हा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. देशात निंदनीय अशा काही घटना घडल्या आहेत. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण देशात अराजक आहे, अशी परिस्थिती नाही. देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे, असे म्हटले जात असले, तरी सिंबायोसिमध्ये तसेच अनेक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, अशा कार्यक्रमांना, कलाकारांना प्रोत्सादन देण्याची आवश्यकता आहे. ‘एनिथिंग बट खामोश’ या आत्मचरित्राविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिन्हा म्हणाले, रील आणि रिअल लाईफमध्ये ज्यांचा कुणी गॉडफादर नाही, त्या परिस्थितीशी झगडून वाटचाल करणाऱ्या तरुणांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. (प्रतिनिधी)