शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

दौंडच्या पूर्व भागात पाणी सोडण्यासाठी ‘रास्ता रोको’

By admin | Updated: April 29, 2016 01:51 IST

रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार (दि.३०) रोजी राजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

राजेगाव : भामा-आसखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नाही सोडले, तर रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार (दि.३०) रोजी राजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.एक महिना उलटून गेला, तरी भामा आसखेड धरणातून सोडलेले पाणी खानवटे गावापर्यंत पोहोचले नाही. पाटेठाण, वडगाव बांडे, आलेगाव पागा, सादलगाव, पारगाव आणि कानगाव या गावांतील बंधाऱ्यात पावसाळ्यात पुरेल एवढा पाणीसाठा आहे. दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात ठेवून राहिलेले पाणी पूर्व भागासाठी सोडावे. वरील भागातील बंधाऱ्याचे ढापे पोलीस बंदोबस्तात काढून पाणी सोडावे. पाणी पोहोचेपर्यंत या भागातील नदीवरील वीज पंपाचा विद्युत पुरवठा बंद ठेवावा. पूर्व भागातील नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरीवर्गाची अवस्था दयनीय झाली आहे. उभी पिके जळून खाक झाली आहेत. जनावरांना व माणसांना पाणी पिण्यासाठी वरील बंधाऱ्याचे ढापे खोलून पाणी सोडावे, यासाठी शनिवार (दि.३०) रोजी सकाळी १० वाजता राजेगाव येथे पूर्व भागातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली दौंड-भिगवण रस्त्यावर राजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारपर्यंत पाणी नाही सोडले, तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती रमेश शितोळे यांनी दिली.