शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
6
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
7
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
8
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
9
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
10
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
11
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
12
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
13
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
14
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
15
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
16
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
17
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
18
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
19
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
20
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

दुष्काळी टुरिझम थांबवा!

By admin | Updated: September 5, 2015 01:33 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी भागातील लोकांना सर्वप्रथम आवश्यक मदत व सुविधा द्या, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याने त्यांना दौरे आणि आंदोलने करण्याचा अधिकारच नाही, असेही राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सत्ताधिकाऱ्यांची अजूनही मंत्रालयात व्यवस्थित मांड बसलेली नाही. त्यामुळे घोषणा खूप होतात, परंतु अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे बघितले जात नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याविषयी बोलताना लोकांशी बोलण्यापेक्षा त्यांनी हवी असलेली कामे तातडीने करा. जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तो सोडावा. लोकांना तातडीने हवे आहे ते करा. गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत होता. १५ वर्षे हा छोटा कालावधी नाही़ त्यात जर राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी खरोखरच काम केले असते तर आज राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती राहिली नसती, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)