शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्याचा बैल चोरला

By admin | Updated: October 10, 2014 01:38 IST

निवडणुकीत कोणाला फायदा तर कोणाला तोटा होणारच. मात्र, या निवडणुकीत एका कार्यकर्त्याला चक्क आपला बैल गमवावा लागला आहे

वरपगाव : निवडणुकीत कोणाला फायदा तर कोणाला तोटा होणारच. मात्र, या निवडणुकीत एका कार्यकर्त्याला चक्क आपला बैल गमवावा लागला आहे. कल्याण तालुक्यातील ठाकूरवाडा गावातील गणपत हिंदोळे हा कार्यकर्ता गोवेली येथे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बोलवण्यावरून गेला असता त्याच्या दोन बैलांपैकी सनी नावाचा बैल चोरीस गेला.मंगळवारी दिवसभर गणपते, रेवती, पिंपळोली, चौरे, केळणी आदी गावांत बैलाचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दिवाळीच्या आसपास भातकापणीस सुरुवात होईल. भाताचे भारे वाहण्यासाठी बैलगाडी व बैलाची गरज असते. मात्र, आता गणपत हिंदोळे यांंंंंचा बैल चोरीला गेल्याने शेतीची कामे कशी करायची, असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. (वार्ताहर)