शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भाजयुमोने जाळले 'स्वाभिमानी'च्या नेत्यांचे पुतळे

By admin | Updated: September 14, 2016 01:06 IST

चिखली येथील घटना; १0 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन केले.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १३ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे पुतळे जाळल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नांदुरा तालुक्यातील शेतकर्‍यांना पीक विमा एकरी २८ रुपये मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या घटनेचा निषेध म्हणून येथील भाजयुमो कार्यकर्त्यांंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर या नेत्यांचे पुतळे जाळले. नेत्यांचे पुतळे जाळल्यानंतर ह्यस्वाभिमानीह्णच्या कार्यकत्यार्ंनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत भाजयुमो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी केली. दरम्यान, पोलीसांनी जमाबंदी आदेश झुगारल्यामुळे कलम १३५ अन्वये मुंबई पोलीस कायद्यान्वये भाजयुमोच्या ८ ते १0 कार्यकर्त्यांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.'त्या' घटनेशी स्वाभिमानीचा संबंध नाही-तुपकरनांदुरा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री फुंडकर यांचा पुतळा जाळल्याचे वृत्त चुकीचे असून या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे. पीक विमा कंपन्याबरोबर झालेले करार हे ना. भाऊसाहेब फुंडकर व ना. सदाभाऊ खोत कृषिमंत्री होण्यापूर्वीचे आहेत. तरीसुद्धा दोषी अधिकार्‍यांवर चौकशी करून कारवाईचे निर्देश मंत्रीद्वयांनी दिले आहेत. अशी आंदोलने करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असून ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. समाधान भातुरकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या अगोदर संघटनेतून हकालपट्टी केली असून त्यांचा आणि स्वाभिमानीचा काहीही संबंध नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.