शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

आज समृद्धी महामार्गाविरोधात राज्यव्यापी लढा

By admin | Updated: April 26, 2017 02:06 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने

भातसानगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने चालविलेल्या अत्याचाराविरोधात उद्यापासून राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी केला आहे. याची सुरूवात शहापूर येथील मुंबई-नाशिक चेरपोली येथे महामार्गावर चक्काजाम करून होणार असून राज्यभरातील हजारो शेतकरी सकाळी ११ वाजल्यापासूनच सहभागी होणार असल्याचे संघर्ष समितीचे निमंत्रक विश्वनाथ पाटील स्पष्ट केले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास होण्याचा दावा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढून हा प्रकल्प पुढे नेण्याचे षडयंत्र चालविले आहे. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांची आवश्यक ती जमीन लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नव्हे तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास विरोध केला आहे. वार्ताहर)