शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विधान परिषदेत लेखानुदानाचा तिढा

By admin | Updated: March 25, 2017 02:35 IST

विधानसभेत संख्याबळाच्या जोरावर आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत राज्य सरकारने लेखानुदान मंजूर करून घेतले असले तरी

मुंबई : विधानसभेत संख्याबळाच्या जोरावर आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत राज्य सरकारने लेखानुदान मंजूर करून घेतले असले तरी विधान परिषदेत मात्र लटकले आहे. त्यामुळे याप्रकरणी हस्तक्षेप करून विनियोजन विधेयक मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्य सरकार राज्यपालांकडे करणार आहे. विधान परिषदेत विरोधकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे काल व आजही लेखानुदान मांडता आले नाही. सभापतींनी कामकाज पुकारण्याच्या आधीच अवघ्या काही मिनिटातच परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ३१ मार्चपर्यंत विधान परिषदेने लेखानुदान मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्या शनिवारच्या कामकाजात लेखानुदान विधेयक संमत करावे, असे पत्र संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापतींना लिहिले आहे. तसेच याप्रश्नी उद्या राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)