शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्य गारठले; अहमदनगर @ ९़५

By admin | Updated: November 9, 2016 05:16 IST

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़

पुणे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़देशभरातील अनेक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली असून उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण आणि गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, रायलसीमा,कर्नाटक येथील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे़ अहमदनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून, मंगळवारी सकाळी सरासरीच्या तुलनेत ६़४ अंश सेल्सिअसने पारा उतरला होता़ मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे किमान तापमान २़५ पासून ४़५ अंश सेल्सिअसने घटले आहे़ कोकणातील पाराही २़८ ते ५़२ अंश सेल्सिअसने खाली आला आहे़ अहमदनगरमध्ये यापूर्वी २२ नोव्हेंबर २००७ ला ७ अंश सेल्सिअस, तर १९ नोव्हेंबर २०१२ ला ७़४ अंश सेल्सिअस, ८ नोव्हेंबर २०११ ला ९ अंश सेल्सिअस आणि २७ नोव्हेंबर २००८ ला ९़३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे़ (प्रतिनिधी)प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०़८, जळगाव १२़,कोल्हापूर १६़६, महाबळेश्वर १३़८, मालेगाव १३़८़, नाशिक ११़६, सांगली १४़५, सातारा १३़६, सोलापूर १५़५, मुंबई २२़७, अलिबाग १८़८, रत्नागिरी १८़९, पणजी २०़़६, डहाणु २०़६़, उस्मानाबाद १०़९, औरंगाबाद १५़४, परभणी १३़८, नांदेड १५़५, अकोला १३़९, अमरावती १३़२, बुलढाणा १६़४, ब्रम्हपुरी १५़८, चंद्रपूर १५़२़, गोंदिया १३़१, नागपूर १२, वाशिम १७़५, वर्धा १३़५, यवतमाळ १३़़