शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

राज्य शासनाकडे धाडस नाही- अजित पवार

By admin | Updated: May 16, 2016 00:55 IST

शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही

येरवडा : न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला. राज्य सरकारसाठी ही अतिशय शरमेची बाब आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.बंडगार्डन येथे मुळा-मुठा नदीवरील ‘वॉकिंंग प्लाझा’, येरवड्यातील प्रभाग १५मधील २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व अनुसया बापू सावंत शाळेचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल ढोले-पाटील, नगरसेवक बाबू वागसकर, मंगेश गोळे, नगरसेवक किशोर विटकर, सुनील गोगले, अनिल टिंंगरे, सतीश म्हस्के, रेखा टिंंगरे, उषा कळमकर, मीना परदेशी, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, आयुक्त कुणाल कुमार, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्याम ढवळे, चित्रकार मिलिंद शिंपी उपस्थित होते. शहरात भाजपाचे ८ आमदार असताना मेट्रो प्रकल्प, विमानतळ, भामा आसखेड अशा अनेक योजना रखडल्या आहेत. युती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार भामा-आसखेड योजनेला विरोध असे दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.