शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

राज्यात पराभवाचा ‘चिंतन’वार

By admin | Updated: May 23, 2014 04:10 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेचा कौल स्पष्टपणे विरोधात गेल्याने हादरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही चिंतनाचा अध्याय सुरू झाला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेचा कौल स्पष्टपणे विरोधात गेल्याने हादरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही चिंतनाचा अध्याय सुरू झाला आहे. पराभवावरून आरोप-प्रत्यारोप आणि मीमांसेचे जे पडसाद उमटत आहेत, त्याची धार तीव्र असल्याचे गुरुवारच्या राजकीय घडामोडींनी अधोरेखित झाले. मुख्यमंत्र्यांच्या पराभवाविषयीच्या आढावा बैठकीकडे नारायण राणे यांनी पाठ फिरवली. पण नंतर ते मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर थडकले. त्याचवेळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहत विधानसभेसाठी एकदिलाने लढण्याचा संकल्प सोडला. अपयशाच्या धक्क्यातून सावरण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी आणि मनसेने मुंबईतील सभांचे आयोजन सुरू केले आहे. अब की बार, राज सरकार मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावे. नरेंद्र मोदींच्या धर्तीवर ‘अब की बार, राज सरकार’चा नारा देत निवडणुकांना सामोरे जाण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी राज यांच्या अनुपस्थितीत झालेल्या पक्षमेळाव्यात केली.