शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

लातुरात शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

By admin | Updated: March 3, 2016 04:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्री शुक्रवारी लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी करणार आहेत.

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्री शुक्रवारी लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी करणार आहेत. ‘एक दिवस, एक मंत्री, एक तालुका’ अशा पद्धतीने पाहणीचे नियोजन असून त्याच दिवशी सायंकाळी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. लातूर जिल्ह्यातील १०, उस्मानाबाच्या ८ आणि बीडच्या ११ अशा २९ तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. या प्रत्येक तालुक्यात २९ मंत्र्यांकडून पाहणी होईल. यात भाजपाचे २० आणि शिवसेनेच्या नऊ मंत्री असतील. निलंगा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरमध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, बीड तालुक्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गेवराईत महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, धारुर येथे अन्न व सुरक्षामंत्री गिरीष बापट, उस्मानाबाद तालुक्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे, परांडा औद्यौगिक विकासमंत्री सुभाष देसाई, कळंब सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, उमरगा परिवहनमंत्री दिवाकर रावते पाहणी करतील. (प्रतिनिधी)