शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खटला सुरू करा

By admin | Updated: April 11, 2017 01:20 IST

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुण्यातील येरवडा कारागृहातील डॉ. तावडे याच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्याचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन उपस्थित होते. पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘सनातन’चा साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला एसआयटीच्या पथकाने २ सप्टेंबर २०१६ रोजी ‘सीबीआय’कडून ताब्यात घेऊन त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर तो पुण्याच्या येरवडा कारागृहात ‘सीबीआय’च्या ताब्यात आहे.न्यायाधीश बिले यांनी, व्हिडिओ कॉन्फरन्सवर दिसणाऱ्या व्यक्तीची, ‘डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे तुम्हीच का?’ अशी ओळख परेड घेतली. तुम्हाला प्रशासकीय अडचणींमुळे न्यायालयात हजर करता आले नसल्याचेही न्यायाधीशांनी त्याला सांगितले. तुमच्यावर आरोप निश्चितीबाबत सुनावणीला उच्च न्यायालयाने ५ जुलैपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले तरीही तुमच्याशी बोलावे म्हणून ‘व्ही.सी.’द्वारे समोरासमोर आहे. तुमचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन येथे असून तुम्हाला खटल्याबाबत काय सांगायचे आहे का? असेही विचारले. त्यावेळी डॉ. तावडे याने हा खटला लवकरात लवकर सुरू करा, अशी विनंती न्यायाधीशांकडे केली. (प्रतिनिधी)२० एप्रिलला उच्च न्यायालयात अहवाल पानसरे हत्याप्रकरणी तपासातील प्रगतीचा अहवाल एसआयटीमार्फत (विशेष पथक) २० एप्रिलला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यातील तपासातील प्रगतीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करणे ‘एसआयटी’ला बंधनकारक आहे.