शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

स्थैर्य गरजेचे आहे

By admin | Updated: November 13, 2014 01:21 IST

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे.

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे. त्यात भाजपाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. शिवाय छोटय़ा पक्षांनी त्यांना दिलेला पाठींबा त्यामुळे ते बहुमताच्या जवळ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येतील हे कदापि शक्य नाही आणि आज राज्यात पुन्हा निवडणुका कोणालाही नको आहेत. जनतेला देखील त्या न परवडणा:या आहेत. सरकारला स्थैर्य नसेल तर प्रशासनावरची पकड ढिली होते व त्यात राज्याची हानी होते म्हणून राष्ट्रवादीने सरकारला पाठींबा देऊ केला आहे. 
जर आम्ही सरकार बनवू शकत नसू तर राज्यात सरकारच नाही असे चित्र ठेवणो देखील हिताचे नाही. भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणून आम्ही पाठींबा दिला असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. आजच्या काळात माध्यमं प्रभावी आणि न्यायालये आक्रमक बनलेली असताना असा विचारच चुकीचा आहे. जयललिता यांना मुख्यमंत्री असतानाही शिक्षा झालीच ना. या सरकारने चांगले निर्णय घेतले तर राज्यावर स्थैर्यावर परिणाम होणार नाही. राज्यात बहुमताची सरकारे अपयशी ठरल्याची आणि अल्पमतातली सरकारे यशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणो आहेत. जर या सरकारने वीज, बेकारी, शेती असे अनेक प्रश्न आहेत. अशावेळी सुडबुध्दीने न वागता चांगले काम केले तर अल्पमतातले सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकेल. हे करत असताना राज्याचा भावनिक नकाशा बिघडू देऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात जाऊन विदर्भाच्या विरोधात आणि विदर्भात जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या विरोधात बोलणो योग्य नाही. राज्याच्या हिताची भूमिका घ्यावी, राज्याच्या वाटय़ाचे पाणी अन्य राज्यात जाऊ न देण्यासाठी निर्णय घेणो असेल किंवा मराठवाडय़ाच्या दुष्काळावर मात करण्याचे निर्णय असतील, सरकार चांगले काम करणार असेल तर नक्कीच टिकेल. 
(लेखक माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते आहेत)