शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

स्थैर्य गरजेचे आहे

By admin | Updated: November 13, 2014 01:21 IST

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे.

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे. त्यात भाजपाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. शिवाय छोटय़ा पक्षांनी त्यांना दिलेला पाठींबा त्यामुळे ते बहुमताच्या जवळ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येतील हे कदापि शक्य नाही आणि आज राज्यात पुन्हा निवडणुका कोणालाही नको आहेत. जनतेला देखील त्या न परवडणा:या आहेत. सरकारला स्थैर्य नसेल तर प्रशासनावरची पकड ढिली होते व त्यात राज्याची हानी होते म्हणून राष्ट्रवादीने सरकारला पाठींबा देऊ केला आहे. 
जर आम्ही सरकार बनवू शकत नसू तर राज्यात सरकारच नाही असे चित्र ठेवणो देखील हिताचे नाही. भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणून आम्ही पाठींबा दिला असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. आजच्या काळात माध्यमं प्रभावी आणि न्यायालये आक्रमक बनलेली असताना असा विचारच चुकीचा आहे. जयललिता यांना मुख्यमंत्री असतानाही शिक्षा झालीच ना. या सरकारने चांगले निर्णय घेतले तर राज्यावर स्थैर्यावर परिणाम होणार नाही. राज्यात बहुमताची सरकारे अपयशी ठरल्याची आणि अल्पमतातली सरकारे यशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणो आहेत. जर या सरकारने वीज, बेकारी, शेती असे अनेक प्रश्न आहेत. अशावेळी सुडबुध्दीने न वागता चांगले काम केले तर अल्पमतातले सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकेल. हे करत असताना राज्याचा भावनिक नकाशा बिघडू देऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात जाऊन विदर्भाच्या विरोधात आणि विदर्भात जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या विरोधात बोलणो योग्य नाही. राज्याच्या हिताची भूमिका घ्यावी, राज्याच्या वाटय़ाचे पाणी अन्य राज्यात जाऊ न देण्यासाठी निर्णय घेणो असेल किंवा मराठवाडय़ाच्या दुष्काळावर मात करण्याचे निर्णय असतील, सरकार चांगले काम करणार असेल तर नक्कीच टिकेल. 
(लेखक माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते आहेत)