शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

स्थैर्य गरजेचे आहे

By admin | Updated: November 13, 2014 01:21 IST

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे.

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे. त्यात भाजपाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. शिवाय छोटय़ा पक्षांनी त्यांना दिलेला पाठींबा त्यामुळे ते बहुमताच्या जवळ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येतील हे कदापि शक्य नाही आणि आज राज्यात पुन्हा निवडणुका कोणालाही नको आहेत. जनतेला देखील त्या न परवडणा:या आहेत. सरकारला स्थैर्य नसेल तर प्रशासनावरची पकड ढिली होते व त्यात राज्याची हानी होते म्हणून राष्ट्रवादीने सरकारला पाठींबा देऊ केला आहे. 
जर आम्ही सरकार बनवू शकत नसू तर राज्यात सरकारच नाही असे चित्र ठेवणो देखील हिताचे नाही. भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणून आम्ही पाठींबा दिला असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. आजच्या काळात माध्यमं प्रभावी आणि न्यायालये आक्रमक बनलेली असताना असा विचारच चुकीचा आहे. जयललिता यांना मुख्यमंत्री असतानाही शिक्षा झालीच ना. या सरकारने चांगले निर्णय घेतले तर राज्यावर स्थैर्यावर परिणाम होणार नाही. राज्यात बहुमताची सरकारे अपयशी ठरल्याची आणि अल्पमतातली सरकारे यशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणो आहेत. जर या सरकारने वीज, बेकारी, शेती असे अनेक प्रश्न आहेत. अशावेळी सुडबुध्दीने न वागता चांगले काम केले तर अल्पमतातले सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकेल. हे करत असताना राज्याचा भावनिक नकाशा बिघडू देऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात जाऊन विदर्भाच्या विरोधात आणि विदर्भात जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या विरोधात बोलणो योग्य नाही. राज्याच्या हिताची भूमिका घ्यावी, राज्याच्या वाटय़ाचे पाणी अन्य राज्यात जाऊ न देण्यासाठी निर्णय घेणो असेल किंवा मराठवाडय़ाच्या दुष्काळावर मात करण्याचे निर्णय असतील, सरकार चांगले काम करणार असेल तर नक्कीच टिकेल. 
(लेखक माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते आहेत)