शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आत्महत्यांनी पथक हादरले

By admin | Updated: December 15, 2014 04:30 IST

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले. औरंगाबादेत दुष्काळावर चर्चा सुरू असताना मराठवाड्यातच चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले.गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यात एका महिलेसह तीन, तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दुपारीच केंद्राचे पथक येथे दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात मराठवाड्यातील स्थितीची औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, नाशिक व अमरावतीचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले व ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडून माहिती घेतली. सोमवारपासून हे पथक पाहणी करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क) >मराठवाड्यात चौघांचा आत्मघातसंदीपवर कर्ज फेडण्याची विवंचना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या संदीपने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले, असे त्याचे वडील गुणवंत बक्केवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संदीपने मराठवाडा ग्रामीण बँकेच्या उमरी बाजार शाखेतून पीककर्ज घेतले होते़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़> महिला शेतक-याचा मृत्यू पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या महिला शेतकरी अन्नपूर्णा आनंदा चौधरी (४७, रा. जैतपीर, जळगाव) यांनी रविवारी संध्याकाळी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.