शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर ५० कोटी खर्च

By admin | Updated: May 23, 2016 04:49 IST

दुष्काळाच्या तडाख्यातून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत़ तालुक्यात रोज सुमारे ५०० पाण्याच्या टँकरच्या खेपा फळबागा जगविण्यासाठी सुरू आहेत.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदादुष्काळाच्या तडाख्यातून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत़ तालुक्यात रोज सुमारे ५०० पाण्याच्या टँकरच्या खेपा फळबागा जगविण्यासाठी सुरू आहेत.७० टक्के क्षेत्र ओलिताखाली असलेल्या श्रीगोंदा तालुक्याला दुष्काळाचा चांगलाच तडाखा बसला आहे़ फळबागा जगविण्यासाठी यंदा फेबु्रवारीपासूनच टँकरचा आधार घ्यावा लागला़ तालुक्यातील एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र कुकडी, घोड, भीमा धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आले आहे़ त्यामुळे येथे फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ तालुक्यातील चार हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर लिंबोणीच्या बागा आहेत तर दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा आहेत़ याशिवाय ३५० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षे, ७०० हेक्टर क्षेत्रावर संत्रा, मोसंबी, आंबा, चिक्कू या फळपिकांच्या बागा आहेत़ दुष्काळामुळे टँकरच्या एका खेपेसाठी शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये मोजावे लागतात़ फेब्रुवारीपासून १५ मे पर्यंत टँकरच्या पाण्यावर शेतकऱ्यांचा ५० कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचे शेतीतज्ज्ञ सांगतात़