शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

By admin | Updated: August 20, 2016 16:32 IST

पाऊस सतत सुरू असल्याने अकोल्यात सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे.

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने पिकांना पोषक ठरला आहे पण पाऊस सतत सुरू  असल्याने सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे. शेतक-यांनी किटकनाशके फवारणी करतांना त्यामध्ये पीक वाढीसाठीची संजिवके वापरली व खताचा अतिरिक्त वापर केल्याने सोयाबीन पीक जोमदार वाढले आहे.परिणामी अनेक ठिकाणी  फुले व शेंगावर प्रतिकुुल परिणाम झाल्याने फुले,शेंगाची संख्या घटली आहे.
 
 यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतक-यांनी वेळेवर पेरणी केली सुरू वातीला पिकांना पोषक ठरणारा पाऊस सतत सुरू  असल्याने पिके पिवळी पडली.सोयाबीनवरही त्याचे परिणाम झाले. विदर्भात यावर्षी सर्वाधिक १३ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. सलग चार ते पाच वर्षापासून सोयाबीन चे उत्पादन कमी होत आहे यावर्षी पाऊस पूरक असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची दाट पेरणी केली.त्यासाठी खतांचा व किटकनाशकांसोबत पिकवाढीसाठीची संजिवके वापरली अनेक शेतकºयांनी संजिवके, विद्राव्य द्रावणाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला.त्याचा परिणाम सोयाबीन पिक वाढीवर झाला आहे. अनेक भागात सोयाबीनची गुडघ्याएवढी वाढ झाली आहे. खते आणि संजिवक ामुळे तयार होणारे अन्नद्रव्य झाडांची वाढ करीत आहे. शिवाय दाट पेरणी केल्याने सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत म्हणजेच झाडांच्या मुळापर्यंत पोहोचत नसल्याने केवळ झाडांची शेंडे प्रकाशसंश्लेषण करतात येथेच अन्नद्रव्य तयार केले जाते आणि मुळाशी असलेल्या पानांना अन्नद्रव्य पोहोेचत नसल्याने झाडांच्या शेंड्यांनी तयार केलेले अन्नद्रव्य मुळाची पाने शोषूण घेतात परिणामी झाडाच्या खालच्या बाजूला फुले,शेंगा येण्याचे प्रमाण घटते. सद्या हीच परिस्थिती आहे. 
सोयाबीनच्या एका झाडाला किमान ६० ते ७० शेंगा धरतात परंतु ज्या ठिकाणी सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्या ठिकाणी हे प्रमाणा २० ते २५ शेंगावर येण्याची शक्यता आहे.
 
- कृषी विद्यापीठाची शिफारस 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वाढरोधक संजिवकांची शिफारस केली आहे. पेरणीपासून ४० दिवसाच्या आत ही संजिवके सोयाबीनवर फवारायची आहेत. परंतु सततच्या पावसामुळे शेतकºयांना संजिवकांची फवारणी करता आली नाही.
- अतिरिक्त खते, टॉनिक वापरल्यामुळे सोयाबीनची वाढ होण्यास कारणीभूत ठरते शिवाय दाट पेरणी केल्याने पिकांच्या मुळाशी प्रकाश पोहोचत नाही परिणामी शेंड्यांनी मिळवलेला प्रकाश व अन्नद्रव्यावर मुळाशी असलेली पाने जगतात आणि दाट पेरणीमुळे स्पर्धा वाढल्याने पिके वाढतात.त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शेगांचे प्रमाण घटते.
- डॉ. योगेश इंगळे, सोयाबीन तज्ज्ञ संशोधक, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र,(डॉ.पदेंकृवि) अमरावती.