शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राज्यात ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी !

By admin | Updated: July 1, 2016 00:22 IST

विदर्भातही क्षेत्र वाढले; पेरण्यांना आली गती !

अकोला : राज्यातील बहुतांश भागात मागील पाच दिवसांपासून बर्‍यापैकी पाऊस पडत असल्याने खरीप पेरण्यांना वेग आला असून, मागील आठवड्यात नऊ टक्क्यांवर स्थिरावलेले पेरणीचे क्षेत्र ३0 जूनपर्यंंत ३४ टक्क्यांवर म्हणजेच १३९. ३४ हेक्टरपैकी ५0 लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. राज्यातील खरीप पिकांचे क्षेत्र १३९.६४ हेक्टर असून, मागील २४ जूनपर्यंंत यापैकी १३.२२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच नऊ टक्के पेरणी झाली होती. ३0 जूनपर्यंत यामध्ये भर पडली. विदर्भ व कोकणात भात पिकाच्या पुनर्लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे काही ठिकाणी आटोपली असून, काही ठिकाणी सुरू आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.राज्यात यावर्षीही पावसाला उशिरा सुरुवात झाली असून, अनेक भागातील शेतकर्‍यांना आजही पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील सहा विभागात काही ठिकाणी बर्‍यापैकी पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांनी पेरण्यांना सुरुवात केली. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ाचा पेरणीचा कार्यालयीन आकडा हा ४७ टक्के असला तरी प्रत्यक्षात ६0 टक्केपर्यंत पेरणी पोहोचली असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. नागपूर विभागातील पेरणीचा आकडा मात्र १५ ते २0 टक्क्यांवरच स्थिरावला आहे. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टर खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली असून, कापूस विदर्भाचे नगदी पीक दुसर्‍या क्रमाकांवर आहे.- नागपूर विभागात भाताच्या रोपवाटिका नागपूर विभागात धान हे प्रमुख पीक असून, शेतकरी धाणाच्या रोप वाटिका तयार करीत आहेत; परंतु त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.