शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

राज्यात ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी !

By admin | Updated: July 1, 2016 00:22 IST

विदर्भातही क्षेत्र वाढले; पेरण्यांना आली गती !

अकोला : राज्यातील बहुतांश भागात मागील पाच दिवसांपासून बर्‍यापैकी पाऊस पडत असल्याने खरीप पेरण्यांना वेग आला असून, मागील आठवड्यात नऊ टक्क्यांवर स्थिरावलेले पेरणीचे क्षेत्र ३0 जूनपर्यंंत ३४ टक्क्यांवर म्हणजेच १३९. ३४ हेक्टरपैकी ५0 लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. राज्यातील खरीप पिकांचे क्षेत्र १३९.६४ हेक्टर असून, मागील २४ जूनपर्यंंत यापैकी १३.२२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच नऊ टक्के पेरणी झाली होती. ३0 जूनपर्यंत यामध्ये भर पडली. विदर्भ व कोकणात भात पिकाच्या पुनर्लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे काही ठिकाणी आटोपली असून, काही ठिकाणी सुरू आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.राज्यात यावर्षीही पावसाला उशिरा सुरुवात झाली असून, अनेक भागातील शेतकर्‍यांना आजही पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील सहा विभागात काही ठिकाणी बर्‍यापैकी पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांनी पेरण्यांना सुरुवात केली. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ाचा पेरणीचा कार्यालयीन आकडा हा ४७ टक्के असला तरी प्रत्यक्षात ६0 टक्केपर्यंत पेरणी पोहोचली असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. नागपूर विभागातील पेरणीचा आकडा मात्र १५ ते २0 टक्क्यांवरच स्थिरावला आहे. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टर खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली असून, कापूस विदर्भाचे नगदी पीक दुसर्‍या क्रमाकांवर आहे.- नागपूर विभागात भाताच्या रोपवाटिका नागपूर विभागात धान हे प्रमुख पीक असून, शेतकरी धाणाच्या रोप वाटिका तयार करीत आहेत; परंतु त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.