शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

केवळ 2 टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 24, 2014 00:55 IST

राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. जूनचा चवथा आठवडाअखेर केवळ 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

मुंबई : राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. जूनचा चवथा आठवडाअखेर केवळ 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी आजच्या तारखेला राज्यातील 7क् ते 8क् टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीत 12 हजार कोटी रुपये राज्य शासनाने खर्च केले होते. आता पुन्हा राज्यात दुष्काळी चित्र निर्माण होते की काय, अशी परिस्थिती असल्याने प्रशासन धास्तावले आहे. 
दुसरीकडे राज्यात टँकरने पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. 1 हजार 464 गावे, 3 हजार 687 वाडय़ांवर 1 हजार 454 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
धरणांमधील पाणीसाठाही कमीकमी होत आहे. राज्यातील धरणांमध्ये आता सरासरी 2क् टक्के पाणी शिल्लक आहे. त्यात मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा समावेश आहे.  मोठय़ा धरणांचा विचार करता कोकणात 34 टक्के, मराठवाडय़ात 2क् टक्के, नागपूर विभागत 46 तर अमरावती विभागात 36 टक्के, नाशिक 14 टक्के, पुणो 13 टक्के  असा जलसाठा शिल्लक आहे. (प्रतिनिधी)
 
च्राज्य शासनाने ऑगस्ट 2क्12 ते 2क्13 या वर्षात दुष्काळ निवारणावर 5 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर गारपीटग्रस्तांना मदतीसाठी 35क्क् कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतरच्या 3 हजार कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्तांना मदतीदाखल खर्च झाले. त्यात केंद्र सरकारने 3 हजार 5क्क् कोटी रुपयांची मदत राज्याला दिली, असे मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले.
 
च्मान्सूनच्या विलंबामुळे पाऊसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यात 2 टक्केच पेरणी झाली आहे. कोकण,पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. तेथे मुख्य पीक असलेल्या भाताची रोपे तयार करण्याचे काम त्यामुळे सुरू झाले तरी लागवण झाली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला पण इतर भागात निराशाजनक चित्र असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.