शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी दु:ख गाठीला

By admin | Updated: August 8, 2014 23:05 IST

आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडेगाव : आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे. 
आता जर हे शेत केलं नाही तर 
वर्षभर विकतचा तांदूळ घ्यावा 
लागेल.   त्यामुळे शाश्वत संस्था व आदिवासी नागरिकांनी त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांचे 7क् कार्यकर्ते भात आवणी करीत आहेत.  
माळीण गावातील लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन भातशेती व हिरडा गोळा करणो. यातून मिळणा:या उत्पन्नावर कसेबसे वर्ष काढायचे. या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने भातरोपे लवकर तयार झाली नाहीत. त्यात मुसळधार पावसामुळे माळीणमध्ये दुर्घटना घडली व पूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांतील एक ते दोन व्यक्ती मागे राहिल्या. बाकी सर्व लोक ढिगा:यात गाडले गेले. 
माळीणमधील लोकांनी भातशेती तयार करून ठेवली होती व पावसाची वाट पाहत होते. त्यात ही दुर्घटना घडली.
दुर्घटनेतून नशिबाने जगलेल्या लोकांना भात आवणी करून, मदत करण्याचा निर्णय शाश्वत संस्थेचे प्रमुख आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक यांनी घेतला. 
29 कुटुंबांचे भातलागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. 6 ऑगस्टपासून 18 गावांमधील 42 कार्यकर्ते, तसेच 16 मच्छीमार कातकरी एकत्र आले.  देवराम असवले व हनुमंत बांबळे यांनी औताची मदत केली. 
विठ्ठल असवले, त्यांची पत्नी बबिता व मुलगी पूजा यांनी या सर्व कार्यकत्र्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. या कामामध्ये कार्यकत्र्याची वाढ होत असून, सुमारे 7क् कार्यकर्ते भात लागवडीच्या कामाला लागले आहेत. 
(वार्ताहर)
 
4माळीण दुर्घटनाग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून हे काम हाती घेतले असून, पुढील काळात लागेल ती मदत आम्ही करू, अशी भावना बुधाजी डामसे, नामदेव भांगरे, मीराबाई दांगट, काळू कुडळ, बबन मावळे, स्मिता साळवे व आदिवासी शेतक:यांनी व्यक्त केली. 
 
4पहिल्या दिवशी दुंदा लेंभे, सखाराम झांजरे, लुमा लेंभे 
यांची भात आवणी या कार्यकत्र्यानी केली.
4त्यानंतर दि. 7 ऑगस्ट रोजी समीर लेंभे, धमर्ेेंद्र झांजरे, मंगलदास दांगट यांची भात आवणी केली.
4दोन दिवसांत सुमारे 2 एकर 
व 5 गुंठे क्षेत्रत भात आवणी 
केली गेली.