शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

जलयुक्त झाले मलयुक्त - सावंत

By admin | Updated: September 11, 2015 03:01 IST

जलयुक्त शिवार योजना राबवताना ई-निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय धाब्यावर बसवण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : जलयुक्त शिवार योजना राबवताना ई-निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय धाब्यावर बसवण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सावंत म्हणाले की, राज्यातील भाजपाचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त नव्हे, तर भ्रष्टाचारयुक्त सरकार आहे. त्यामुळे सरकारची जलयुक्त शिवार योजना ही मलयुक्त शिवार योजना झाली आहे. जनहिताच्या गोष्टी करतानाही भाजपाच्या मनात पाप आहे. त्यामुळेच या योजनेकरिता ई-निविदा मागवण्यात आल्या नाहीत. ५ हजार गावांना पाण्याच्या दुर्भिक्षापासून वाचवण्याकरिता जलयुक्त शिवार योजना सुरू केली गेली. जलयुक्त शिवार योजनेत १६ ते १८ लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात २५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली नाही. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले तर त्यांचे बोलवते धनी कोण ते स्पष्ट होईल, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)