शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

लढाईपूर्वीच काहींनी सोडले होते मैदान नारायण राणेंचा आरोप

By admin | Updated: November 5, 2014 04:46 IST

काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते

मुंबई : काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केला. राणे यांनी नावे सांगण्यास नकार दिला; पण काँग्रेस श्रेष्ठींना अहवाल पाठवू, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणे आज पहिल्यांदाच गांधी भवनात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट करून दिली. काँग्रेस उमेदवारांना पुरविण्यासाठी आलेल्या रकमेपैकी १० कोटींची चोरी झाल्याच्या वृत्ताबाबत माहिती नाही, असे सांगत उमेदवारांना पैसे पोहोचविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर होती, असा सूचक इशाराही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केला. उमेदवारांना पक्षातर्फे पुरेसा निधी का पोहोचला नाही, साधनसामुग्री का पुरविली गेली नाही आणि नीट प्रचारसभादेखील का देण्यात आल्या नाहीत, याची चौकशी काँग्रेस श्रेष्ठींनी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ६ नोव्हेंबरला होणार आहे. सध्या चर्चेतील एकाही नेत्याला काँग्रेसचा नेता म्हणून निवडू नये, असे सांगत राणेंनी एकप्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनाच लक्ष्य केले. आघाडी तुटली तेव्हाच दोन्ही पक्षांचा पराभव आपल्याला दिसला होता, असेही ते म्हणाले. प्रचार समितीचा प्रमुख म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारी आपलीही आहे, असे ते म्हणाले.