शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

सौर विजेला प्राधान्य

By admin | Updated: May 20, 2016 02:08 IST

कोळशा विजेऐवजी सोलार प्रकल्पाला प्राध्यान्य देणार आहोत यात शेतकऱ्याना प्राधान्य देणार आहोत, असे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

आव्हाळवाडी : शहर व ग्रामिण जनतेला कचरा प्रकल्प तयार करून वीजनिर्मिती करून वीज देणार आहोत कोळशा विजेऐवजी सोलार प्रकल्पाला प्राध्यान्य देणार आहोत यात शेतकऱ्याना प्राधान्य देणार आहोत, असे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.वाघोली येथे २२ केव्ही पूर्वरंग स्विचींग उपकेंद्राचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उपकेंद्राला १ कोटी ७० लाख रुपये खर्च आला असून यात तीन वाहिन्या काढण्यात आल्या आहे. यामुळे ३२ हजार ग्राहकाला फायदा होणार आहे. मुळशी विभागात ४६ कोटी पैकी वाघोलीला ३१ कोटीची कामे केली. कामचुकारपणा केल्यास त्यांना महाराष्ट्रात राहता येणार नाही. कामाचा वेग वाढला पाहीजे. यंदाच्या दुष्काळी परिस्थीतीने दोन वीजकेंद्र बंद पडल्याने डोंगरी भागातील जनतेला वीज मिळत नाही. या भागात ३२ हजार ग्राहक आहेत सर्वांना फायदा होणार आहे ,असे बावनकुळे म्हणाले.या प्रसंगी आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, ग्राहकांची समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण केंद्र उभारावे त्यांना समस्या मांडता येईल. याप्रसंगी सरपंच संजीवनी वाघमारे, रामदास दाभाडे, वसूंधरा उबाळे, अर्चना कटके, मंदाकिनी जाधवराव, मनोज जाधवराव, कैलास सातव, रोहीदास उंद्रे, दादासाहेब सातव, समिर भाडळे, बाळासाहेब कदम रामदास हरगुडे, प्रवीण काळभोर, सुरेश पलांडे, राजेंद्र पवार, पीएसआय सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वीज कर्मचाऱ्यांनी काम करणे बंधनकारक आहे. कामाबाबत कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली किंवा काम लवकर केले नाही तर नागरिकांनी मला एसएमएस करून माहिती द्यावी.- चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा मंत्री