शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

...तर जनतेने काय करावे?

By admin | Updated: June 19, 2016 00:51 IST

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, प्रशासन ऐकत नाही. त्यांचेच प्रशासन ऐकत नसेल, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

खोर (जि. पुणे) : राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, प्रशासन ऐकत नाही. त्यांचेच प्रशासन ऐकत नसेल, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. भाजपा सरकार आणि ‘अच्छे दिन’ याची चांगलीच खिल्लीही त्यांनी उडवली. खोर (ता. दौंड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, ‘धनगर समाजाच्या अभ्यासाच्या नावाखाली या समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार चालढकल करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील असून, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाही. एकीकडे सध्या जिल्ह्याला दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. राज्यामधील एकाही जिल्ह्यात चारा छावण्या सुरू नाहीत आणि दुसरीकडे सरकार ‘अच्छे दिन’चा नारा देत मिरवत आहे.’ (प्रतिनिधी)