शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

...तर जनतेने कोणाकडे पाहायचे?

By admin | Updated: December 5, 2014 03:56 IST

मरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड घेण्यावरुन पोलिसांनी असमर्थता दर्शवली असली तरी त्यावर सर्वच पक्षात टीका होऊ लागली आ

अतुल कुलकर्णी, मुंबईमरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड घेण्यावरुन पोलिसांनी असमर्थता दर्शवली असली तरी त्यावर सर्वच पक्षात टीका होऊ लागली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, त्यांचे ते कामच आहे. ते देखील होत नसेल तर जनतेने पाहायचे कोणाकडे अशा शब्दात राजकीय पक्षांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.गतवर्षी पासून मरीन ड्राईव्हवर सुरु झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व कोणी करायचे हा मुद्दा महत्त्वाचा नाही त्याहीपेक्षा देशासाठी ज्यांनी कर्तव्य बजावत प्रसंगी आपले प्राण दिले त्यांची माहिती नव्या पिढीला कळायला हवी या हेतूने या परेडकडे सगळ्यांनीच पाहावे. यातून आपलेपणाची भावना वाढीस लागते हे पोलिसांनी देखील विसरु नये अशी प्रतिक्रिया देत शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मरीन ड्राईव्हवर परेड करण्याचे समर्थन केले आहे.कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. गेल्या वर्षी जर दिमाखात ही परेड मरीन ड्राईव्हवर होऊ शकते तर यावर्षी का नाही, असे सांगून काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या वर्षीपासून देशभक्ती जागवण्याचे काम करणारी सुरु झालेली परंपरा याही वर्षी चालू राहिली पाहिजे अशी मागणी केली आहे. तर १९७० च्या दशकात आपण शाळेत असताना चौपाटीवर परेडसाठी जात होतो असे सांगून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, दिल्लीनंतर मुंबईच्या परेडने गेल्या वर्षी देशात महाराष्ट्राची मान ताठ केली होती. देशभक्तीच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारने याबाबतीही बाणेदारपणा दाखवावा, असे आव्हानही मलिक यांनी केले.