शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आतापर्यंत सरकार झोपले होते का?

By admin | Updated: May 3, 2017 04:18 IST

तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का

मुंबई : तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का? तूरखरेदीत गैरप्रकार झाला असेल, तर सरकारने दोषींना फासावर चढवावे, पण त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस का धरता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या घोटाळ्यात सरकारी अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यावरून फडणवीस सरकारचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विखे यांनी केला. शिवसेनेला विशेष अधिवेशन हवे असेल, तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी लावून धरावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन निवेदन देण्यात काय अर्थ आहे? कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता, परंतु सेनेची मंडळी पूर्ण वेळ सभागृहातच होती. कर्जमाफी करायची असती, तर ती त्यांनी गेल्या अधिवेशनातच करून घेतली असती. विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारी शिवसेना तेव्हा झोपली होती का, असा सवालही विखे पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)‘तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका’शेतकरी कर्जमाफीच्या निवेदनाऐवजी शिवसेना मंत्र्यांनी स्वत:चे राजीनामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायला हवे होते. शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर राजीनामा देण्याची भाषा शिवसेनेने यापूर्वीच केली होती, याची आठवणही विखे-पाटील यांनी करून दिली.