शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

गिरणगाव बनणार स्मार्ट सोलापूर

By admin | Updated: January 28, 2016 20:30 IST

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील राज्यातील अवघी दोनच शहरे असून नवव्या क्रमांकांने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला आहे.

राजा माने, (सोलापूर, लोकमत संपादक)सोलापूर - केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २0 शहरांची गुरूवारी घोषणा केली, त्यात राज्यातील अवघी दोनच शहरे असून नवव्या क्रमांकांने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला आहे. सोलापूरच्या नावाची घोषणा होताच महापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जल्लोष केला. २९ सप्टेंबर रोजी राज्यातील पहिल्या १00 शहरांत सोलापूरचा समावेश असल्याची घोषणा झाली. तेव्हापासून प्रस्ताव तयार करण्याची सूचना करण्यात आली. यात तीन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात लोकसहभागातून व्हिजन स्टेटमेंट नोंदविण्यात आले. त्यानंतर इफिसिएंट प्रोग्रेसिव्हमध्ये माय गो वेबसाईटवर साडेचार हजार लोकांनी मतेनोंदविली. त्यात क्लीन सिटीवर सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के मते नोंदली गेली. पॅनसिटीमध्ये रेट्रोफिटीला प्राधान्य देण्यात आले. त्यात जुन्या गावठाणचा म्हणजे बसस्थानक, स्टेशन, सातरस्ता, रंगभवन, विजापूरवेस, सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला, नवीपेठ या भागाला प्राधान्य दिले गेले. १0४0 एकराचा (४.५ स्क्वे. कि. मी.) गावठाण भाग स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी निवडला गेला. २२८७ कोटी खर्चाचा स्मार्ट सिटी चँलेज प्रस्ताव सादर करण्यात आला. २0२५ पर्यंत संपूर्ण शहर स्मार्ट सिटी होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, सौरऊर्जा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणेवर भर देण्यात आला असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम यांनी दिली. इन्फो..गिरणगावचे ‘व्हिजन’सोलापूरची ओळख गिरणगाव म्हणून आहे. पण अलिकडच्या दोन दशकात ही ओळख पुसली गेली. यामुळे सोलापूरच्या विकासाला खीळ बसली. पाणी व इतर अडचणीमुळे नवे उद्योग येण्यास अडचण निर्माण झाली. पण आता स्मार्ट सिटी योजनेमुळे पायाभूत सुविधांसाठी खास निधी उपलब्ध होणार असल्याने गिरणगावची वाटचाल विकासाच्या दिशेने होणार आहे, अशी भावना येथील नागरिकांत निर्माण झाली आहे.