शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सहा आयएएस १५ दिवसांत बदलले

By admin | Updated: May 13, 2016 03:51 IST

प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती

मुंबई : प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. आज त्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन वा आधीचे पोस्टिंग देण्यात आले. दिलीप शिंदे हे महानंदचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. एस.एस. डुंबरे हे पुणे येथे भूमी अभिलेख विभागाचे नवे उपसंचालक असतील. शैलेश नवल हे वर्धेचे, आशुतोष सलिल चंद्रपूरचे ,तर रंगा नायक गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी असतील. संपदा मेहता या पुण्याच्या कृषी संशोधन परिषदेच्या नवीन प्रकल्प संचालक असतील. राहुल रेखावार हे अकोलाचे नवे व्यवस्थापकीय संचालक तर संजय मीना हे वस्रोद्योगचे (नागपूर) नवे संचालक असतील. २७ एप्रिलच्या बदल्यांमध्ये संपदा मेहता यांना अहमदनगरचे जिल्हाधिकारीपद देण्यात आले होते. आता तेथे अनिल कवडे कायम असतील. कवडे यांची एकात्मिक बालविकास सेवा योजनेत केलेली बदली रद्द झाली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी आधी करण्यात आलेली बदली आज रद्द करण्यात आली. ते पालघरमध्ये कायम असतील. पालघरच्या जिल्हाधिकारीपदी शैलेश नवल यांची आधी झालेली बदली आता रद्द झाली असून, त्यांना याच पदावर वर्धेला पाठविण्यात आले आहे. संजय मिना यांना यांची आधी महाबीज; अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून केलेली बदली रद्द झाली. (विशेष प्रतिनिधी)