शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी सहा आरोपी निदरेष

By admin | Updated: September 2, 2014 02:30 IST

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत.

मुंबई : सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत.
14 आणि 15 जून 2क्क्6 दरम्यानच्या रात्री बाळू अमण्णा गावडे, त्यांची पत्नी शिरमाबाई, मुलगा सुनील, मुलगी छायाबाई उर्फ छकुली, विवाहित मुलगी जयश्री अमोल वाघमोडे आणि चुलती शांताबाई आनंदा गावडे या सहा जणांचा डोक्यात लाकडी सोटय़ाने प्रहार करून त्यांच्या राहत्या घरात खून करण्यात आले होते. कोणीही फोन उचलत नाही अथवा दरवाजाही उघडत नाही असे लक्षात आल्यावर काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला. घराच्या पाठीमागून जाऊन पाहिले असता छपराची काही कौले काढलेली आढळली व त्यातून आत पाहिले असता सहा जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले होते.
या खुनांबद्दल मृतांच्याच भावकीतील मनोज महादेव गावडे, महादेव अमण्णा गावडे, मालुबाई पांडुरंग गावडे, मंगल महादेव गावडे, सुरेश दत्तू गावडे आणि पोपट उर्फ नितेश महालू माने-वावरे अशा सहा आरोपींवर सांगली सत्र न्यायालयात खटला चालला होता. त्या न्यायालयाने मंगल व सुरेश यांना निदरेष ठरवून बाकीच्यांना जन्मठेप ठोठावली होती. सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मनोज, महादेव, मालुबाई व पोपट यांनी केलेली अपिले मंजूर करून उच्च न्यायालयाच्या न्या. विजया कापसे ताहिलरामाणी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने त्यांची निदरेष मुक्तता केली. त्यामुळे खुनांनंतर आता आठ वर्षानी सर्व आरोपी निदरेष ठरले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
खून झाले त्याच्या आदल्या संध्याकाळी मालुबाईने मयत झालेल्या सर्व व्यक्तींना आपल्या घरी चहासाठी बोलाविले होते. चहातून तिने त्यांना धोत्र्याच्या बियांची पूड खायला घातली. त्यामुळे बाळू गावडे व कुटुंबीय मूच्र्छितावस्थेत गेल्यावर डोक्यात सोडय़ाचे वार करून त्यांचे खून करण्यात आले, असे अभियोग पक्षाचे म्हणणो होते. मृतांच्या पोटातील अन्नांशातही धोत्र्याचे विष आढळले होते. ज्या झाडांची धोत्र्याची फळे काढली होती ती मालुबाईने स्वत:हून दाखविली व पोलिसांनी ती ताब्यातही घेतली होती. परंतु तरीही एवढय़ावरून मालुबाईने खुनांच्या आधी सर्वाना धोत्र्याचे बी खायला घातले हे निर्विवादपणो सिद्ध होत नाही, असे खंडपीठाने म्हटले.