शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

मंत्रालयातील गाठीभेटींना बसला आळा

By admin | Updated: April 4, 2015 04:49 IST

बदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणाऱ्या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे.

यदु जोशी, मुंबईबदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणाऱ्या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिना म्हटला की मंत्र्यांच्या दालनांमध्ये बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची एकच गर्दी दिसते. बदल्यांचे कंत्राट घेऊन फिरणारे दलाल सक्रिय होतात. दरवर्षी दिसणारे हे चित्र या वेळी फारसे दिसत नाही. फडणवीस सरकारने बदल्यांचे विकेंद्रीकरण करत ‘अ’ वर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे विभागाच्या सचिवांना दिले आहेत. ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्ग अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे खातेप्रमुखांना देण्यात आले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे अधिकारआदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले की, दरवर्षी मार्च आला की बदल्यांसाठी मंत्रालयातील गाठीभेटी संस्कृतीला आळा घाला असे आवाहन करणारे पत्रक महासंघ काढत असते. या वेळी पहिल्यांदाच तशी वेळ आलेली नाही. काही मोजक्या विभागांमध्ये अजूनही विकेंद्रीकरण झालेले नाही अशी तक्रार आम्ही महासंघाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपण सर्व विभागांना विकेंद्रीकरण करायला सांगू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.